एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Letter on Nawab Malik : फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावलं मागे?
Devendra Fadnavis Letter on Nawab Malik : फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवार गट दोन पावलं मागे?
नवाब मलिक खूप वर्षानंतर जेव्हा अधिवेशनात आले, सत्तेच्या बाजूने बाकावर जाऊन बसले. सकाळपासून भाजपच्या व्यक्तीने त्यांच्याबाबत कुणिकाही बोललं नाही, पण जेव्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली, तेव्हा भाजपवाले जागे झाले. लोकं बोलताहेत म्हणून त्यांनी एक साधे पत्र देखील काढले, तेही कुणाला तर मित्रमंडळाला, यातून एकच कळतं आहे. की अजित पवार मित्रमंडळाची स्वायत्तता राहिली नाही. भाजपला केवळ सत्ता कळते,राजकारण कळते बाकी त्यांना काही राहिलं नाही.
Tags :
Devendra Fadnavisमहाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















