एक्स्प्लोर
Nagar Panchayat Elections : स्बबळाचा अट्टाहास कॉग्रेसला नडला? फक्त 18 नगरपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विचार केला तर सर्वात जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या परड्यात आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि मग काँग्रेसचा नंबर आहे त्यामुळे आता तरी कॉंग्रेसने आत्ममग्न होऊन स्वबळाचा हट्ट सोडावा अशी मागणी शिवसेनेच्या दोन जेष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमच्या जागा पडण्यास मदत झाली अशी थेट टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे आज कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















