एक्स्प्लोर
Nagar Panchayat Elections : स्बबळाचा अट्टाहास कॉग्रेसला नडला? फक्त 18 नगरपंचायतींमध्ये पक्षाची सत्ता
नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विचार केला तर सर्वात जास्त जागा ह्या राष्ट्रवादीच्या परड्यात आहे. त्या खालोखाल शिवसेना आणि मग काँग्रेसचा नंबर आहे त्यामुळे आता तरी कॉंग्रेसने आत्ममग्न होऊन स्वबळाचा हट्ट सोडावा अशी मागणी शिवसेनेच्या दोन जेष्ठ नेत्यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढल्यामुळे अनेक ठिकाणी आमच्या जागा पडण्यास मदत झाली अशी थेट टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे आज कॅबिनेट पूर्वी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकते.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















