एक्स्प्लोर
War of Words: 'महाराष्ट्राचा पप्पू बनू नका', मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा Aditya Thackeray यांच्यावर हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्यात मतदार यादीच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये', असा थेट टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आणि बनावट मतदार नोंदवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी 'बोगस सरकार, बोगस मतदार' नावाने सादरीकरण करून केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी, आदित्य ठाकरे पराभवाच्या भीतीने राहुल गांधी यांची नक्कल करत असल्याचा दावा केला. हा केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नसून, पराभव दिसू लागल्याने केलेली ही केविलवाणी धडपड असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















