एक्स्प्लोर
Lockdown | भिवंडीत आदिवासी पाड्यातील गरजूंना कवाड ग्रामपंचायतीकडून अन्नधान्याचं वाटप
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गावागावात संचारबंदी असल्यामुळे परिणामी सर्व कामे ठप्प पडली आहेत. मजुरीच्या भरवशावर असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कवाड ग्रामपंचायती आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गुरव यांच्या वतीने तालुक्यातील आदिवासी पड्यावरील गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यात मास्क, सॅनिटायझर, तांदूळ, दाळ, तेल, कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर, तिखट, मीठ, हळद, साबणाचा समावेश आहे. अन्नधान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं. तसंच कोरोनापासून स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर





















