एक्स्प्लोर
Lockdown | भिवंडीत आदिवासी पाड्यातील गरजूंना कवाड ग्रामपंचायतीकडून अन्नधान्याचं वाटप
देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गावागावात संचारबंदी असल्यामुळे परिणामी सर्व कामे ठप्प पडली आहेत. मजुरीच्या भरवशावर असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कवाड ग्रामपंचायती आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गुरव यांच्या वतीने तालुक्यातील आदिवासी पड्यावरील गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यात मास्क, सॅनिटायझर, तांदूळ, दाळ, तेल, कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर, तिखट, मीठ, हळद, साबणाचा समावेश आहे. अन्नधान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं. तसंच कोरोनापासून स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा






















