एक्स्प्लोर
Bacchu Kadu Morcha Nagpur : बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम, महामार्गानंतर आता रेल्वे रोखणार?
नागपूरमध्ये (Nagpur) आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात 'महाएल्गार' आंदोलन (Maha Elgar Protest) तीव्र झाले असून, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला आहे. 'त्यांना मोठे व्यापारी पाहिजे, अदानी अंबानीसोबतच राहायचं,' असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून, सरकारने दुपारी १२ वाजेपर्यंत मागण्या मान्य न केल्यास रेल्वे रोखण्याचा इशारा कडूंनी दिला आहे. शेतकरी कर्जमाफी (`सातबारा कोरा`) आणि इतर २२ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. चर्चेसाठी बोलावणे हा अटक करण्याचा डाव होता, असा आरोप करत कडूंनी सरकारची बैठक नाकारली. आम्ही डोक्याला कफन बांधून आलो आहोत आणि गोळ्या खायलाही तयार आहोत, असेही ते म्हणाले. या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
सोलापूर
Advertisement
Advertisement





















