एक्स्प्लोर
Aurangabad : महावितरणाच्या थकीत वीजबिलाबाबत फेक मॅसेज पाठवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार
महावितरणच्या नावाने बनावट मेसेज पाठवून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या काही घटना घडल्यात. वीज बिल भरलं नाही तर रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडीत करण्यात येणार असे मेसेज ग्राहकांना पाठवले जातायत. असे मेसेज पाठवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत आदेश दिलेत. बिलासंदर्भातील फेक मेसेज आणि लिंककडे ग्राहकांनी दुर्लक्ष करावं असं आवाहनही ऊर्जामंत्र्यांनी केलंय.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















