एक्स्प्लोर
PAK vs AFG: पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा झटका, तिरंगी मालिका रद्द
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) पाकिस्तानसोबतची तिरंगी मालिका रद्द केली आहे, ज्याचे क्रिकेटपटू राशिद खानने स्वागत केले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी, ‘हवाई हल्ल्यांचे उत्तर क्रिकेटने द्यायला हवे,’ असे म्हणत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात झालेल्या या हल्ल्यात कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन स्थानिक क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले आहे. राशिद खानने या निर्णयाचे स्वागत करताना, 'नागरिकांवरील हल्ले हे अमानवीय आणि बर्बर कृत्य आहे,' असे म्हटले आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई
Advertisement
Advertisement























