एक्स्प्लोर

Abu Azmi on Pandharpur Wari : वारीची तुलना नमाज पठणाच्या गर्दीशी; अबू आझमींचं वादग्रस्त वक्तव्य

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडलेत. राज्यभरामध्ये वारीचं भक्तिमय वातावरण असताना अबू आझमीनी वारीवरून वादग्रस्त वक्तव्य केलंय. नमाजपठणामुळे रस्त्यावर होणारी गर्दी आणि वारीची गर्दी, याची तुलना करताना अबू आझमीनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. आझमींच्या या विधानावर सगळ्याच तरातून जोरदार टीका केली जातेय. अल्लाहु अकबर। मैं आ रहा था पुणे से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, के हमारी मस्जिद, हमारी नमाजके लिए यानी यह जानबूज करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। मला असं वाटतंय की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतंय की वादग्रस्त विधानं केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून अशा फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही. आमिर साहब मैंने कौन सी गलत बात किया? मैंने यह कहा की मैं जब गणपती होगी कोई आपकी पूजा होगी तो मैं वहां पर शरबत पिलाने को तैयार हूं। यह तो कोई गलत बात होए नहीं। तो हम मायूसा मगर, मगर हमारी मस्जिदों में जब जब मंदिर भर जाती है ना तो हमारे हिंदू भाई बाहर ही बाहर दिखड़े होक पूजा करत है। अरे मस्जिद भर जाए ना। तो ज्यादा आपके लोगों से कहिए। जो लोग कहते हैं कि बाहर नहीं पड़ने देंगे, उधमबाजी करते हैं, कहते हैं कि पासवर्ड कॅन्सिल कर देंगे, लाइसेंस कॅन्सिल कर देंगे। भई हमतो जीने का हक दीजिए ना। तो वारीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अबू आझमी चांगलेच वादाच्या घुवर्यात अडकले आहेत। शिंदे छा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला आहे। सर्व धर्म, जात, पंथ विसरुन भाविक या वारीमध्ये सहभागी होत असतात। त्यामध्ये अनेक मुस्लिम धर्मीय सुद्धा या वारीमध्ये सहभागी होत असतात। यांच्यासारखे कुठेही रस्त्यावर ट्राफिक बंद करून ती वारी नसते, शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने ही वारी सुरू असते। त्यामुळे जे काय बोलतायत, ते डोकं ठिकाणावर ठेवून बोला। वारकरी संप्रदाय हा सर्व धर्मसमभाव जपणारा संप्रदाय आहे. अबू आझमीला कदाचित त्याबद्दल अक्कल नसेल तर त्यांनी वारकरी संप्रदायाचा एकदा अभ्यास करावा. वारकरी शिस्तीत वागणारा आहे, वारकरी सरकारला सहकार्य करणारा आहे. मात्र जाणीवपूर्वक वारीच्या तोंडावर अशा प्रकारचं विषारी वक्तव्य करणं हे निंदनीय आहे. मी वारकरी बांधवांचा विनंती करतो. अबू असीम आझमी, ज्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांच्या जाळात कृपा करून फसू नका. काहीतरी मोठी दंगल या निमित्ताने घडू आणि घडूनाचा त्यांचा घात असू शकतो. त्यामुळे अबू आझमी सारख्या लोकांपासून आपण सावध राहा. तर अबू आझमींच्या या विधानावरती वारकऱ्यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। वारकऱ्यांनी देखील विरोध दर्शवलाय पाहुया। हे जे टीका करतात, त्यांच्याकडे ज्ञानाचा विचारही नाही. काय अज्ञान म्हणून ते टीका करत असतात? त्यांना ज्यावेळेस या वाटेवरचे ज्ञान, या वाटेवरचं आनंद प्रेम कळेल.

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
जयकुमार गोरे कॉप्या करुन पास झालेले मंत्री, सुषमा अंधारेंनी शेलक्या शब्दात घेतला समाचार, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget