Kolhapur Majha IMPACT :कोट्यवधींचा खर्च,रस्त्यांची दयनीय अवस्था; पालिकेला जाग,कंत्राटदाराला नोटीस
Kolhapur Majha IMPACT :कोट्यवधींचा खर्च,रस्त्यांची दयनीय अवस्था; पालिकेला जाग,कंत्राटदाराला नोटीस
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची अवस्था प्रत्येक कोल्हापूरकर पाहत आहे. महानगरपालिकेचे या संदर्भात नेमक काय म्हणण आहे आपण जाणून घेणार आहोत. सर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत जे सगळे शहरामध्ये रस्ते येतात त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे? सदस्थितीला कोल्हापूर महानगरपालिका मार्फत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सती नगरवस्थान अभियान राज्यस्तर मधून आम्हाला जे शंभर कोटी रुपये दिलेले होते त्यामध्ये 16 रस्त्यांचे महत्त्वाच्या रस्त्यांचे वर्क ऑर्डर त्याची काम पण सुरू आहेत त्यामधून. जे 19 km चे रस्ते आणि त्याच बाजूचे साईडचे गटर्स वगैरे होऊन जाणार आहेत. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या शासनाच्या महापालिकेच्या स्वनिधीमधून पण आम्ही रस्त्यांची काम मंजूर केलेली आहेत. तसे टेंडरिंग प्रोसेस वर्क ऑर्डर देणे पण चालू आहे. थोडस पावसाळानंतर त्याची पण काम सुरू होतील. सध्या स्थितीला जे रस्त्यामध्ये ते खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये तात्पुरत मेजर्स म्हणून थोडीशी मुरमान आपण हे करून घेतो त्याचे खड्डे भरून घेतो आणि ऑलरेडी प्रत्येक वॉर्ड ऑफिस काम आम्ही त्यांच्याकडून करून घेत आहोत या व्यतिरिक्त सदरच्या ज्या चाची पडलेल्या आहेत त्याच पण आम्ही पॅचवर टेंडर महानगरिक पालके मार्फत काढण्याची प्रक्रिया सुरू आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवेदन ते ठेकेदार मार्फत पण ते स खड्डे आहे ते बरून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे 100 कोटी मधील जे रस्ते आहेत त्या रस्त्यांमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावरची खडी बाहेर पडलेली आहे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर याबद्दल महानगरपालिकेच काय नेमक मत आहे कारण महानगरपालिका म्हणते या ठिकाणी घटना होणार नाहीत. दररोज कोल्हापूरकर माध्यमांकडे येऊन सांगतात की या ठिकाणी रस्ता चुकीचा झालेला आहे. या ठिकाणी खड्डे पडले याठिकाणी मुरमाने रस्ता भरण्यात येतोय. मात्र काल बोलताना आपण असं म्हटल की चुकीच्या बातम्या किंवा अपवानवर विश्वास ठेवू नका. बातम्या चुकीच्या आहेत असं वाटत तुम्हाला 100 कोटीचे रस्ते खड्यात गेले ही जी बातमी होती या बातमीच्या अनुषंगाने काल मी जे हे केलेल होत. जे खड्डे पडलेले आहेत त्यात बऱ्याच असत की सगळ्या बऱ्याच रस्त्यांची डीएलपी वगैरे संपून बऱ्याच. मग कोल्हापूर महानगरपालिका या कंत्राटदारांची लाड का पुरवते? मी मगाशी जसं बोललो तसं की आयुर्वेनी रस्ते करत असताना आपण सर्वांनीच पाहिलेलं होतं की एक्सकवेशन करून रस्ते केलेले होते. मी तेच बोललो की हे जे नवीन रस्ते होतात त्याच पुनर्पृष्टीकरण केलं जातं. त्याचा फाउंडेशन वगैरे जर करायचं असलं तर करतो नाहीतर मग फक्त डामराचे दोन लेयर म्हणजे बीएमबीसी चे लेयरच केलेले जातात. कधी अणशी मी बोललोच मगाशी की बाबा पाण्याच लिकेज झाला किंवा इतर कोट्या गोष्टी झाल्या तर त्या साधारण असतील आपण रोड करत असताना तर पहिला सदरच्या गोष्टीचे निर्गतीकरण करूनच रस्ता करा जेणेकरून रस्त्यावर पाणी साटणार नाही किंवा ढाळ व्यवस्थित असला तर पाणी घटारीत जाऊन रस्ता सुस्थितीत राहण्यात मदत होईल आणि नक्कीच रस्ते दर्जेदार ठेवण्याबाबत आम्ही वॉट ऑफिसरला सूचना देऊन त्यांना प्रत्यक्ष स्वतः जागेवर थांबून काम करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर हे होते कोल्हापूर शहराचे शहर अभियंता घाडगे सर आणि त्यांनी कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांची स्थिती काय आहे ती आपल्यासमोर मांडली आहे.
























