एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापुरात हद्दावाढीचा मुद्दा पेटण्याची शक्यता, 18 गावांनी पुकारला बंद
Kolhapur : कोल्हापुरात हद्दावाढीचा मुद्दा पेटण्याची शक्यता, 18 गावांनी पुकारला बंद
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शहरालगत असलेली गावं शहरात घेण्याबाबत म्हणजे हद्दवाढ करण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर आज 18 गावात बंद पुकारला आहे... हद्दवाढीला या गावांनी आधीपासूनच विरोध केलाय...त्यामुळे कोल्हापूर हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याची चिन्ह आहेत.
Tags :
Kolhapurआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























