एक्स्प्लोर

PM Security Lapse : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की मी भटिंडा विमानतळावर जीवंत पोहोचू शकलो..... हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. पंजाबमधील कालच्या दौऱ्यात पंतप्रधानांना सुरक्षेतील त्रुटींमुळे दौरा सोडून परतावं लागलं. तेव्हा  पुन्हा दिल्लीकडे निघालेल्या मोदींनी विमानतळावर पंजाबच्या अधिकाऱ्यांकडे पाहून हे वक्तव्य केल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलंय. पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून  मग भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले. पंतप्रधानांच्या फिरोजपूर दौऱ्याच्या आधी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हवामान खराब असल्यानं पंतप्रधानांनी रस्त्यानं सभास्थळी जायचं ठरवलं. पण एका उड्डाणपुलावर त्यांचा ताफा तब्बल २० मिनिटं अडकून पडला. सभास्थळी न जाता तिथूनच पंतप्रधान परतले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आणि पुढे राजकीय घमासान रंगलं.

भारत व्हिडीओ

Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'
Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy: भारत चॅम्पियन होणार की पाकिस्तान पुन्हा बाजी मारणार? कोणता संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणार?
भारताकडे 2017 च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी, पाकिस्तानला दणका देणार? चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
Cidco Lottery :  सिडकोच्या 21399 घरांची महासोडत काही तासांवर, नवी मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सोडत कुठं पाहणार?
सिडकोच्या 21399 घरांची महासोडत काही तासांवर, नवी मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सोडत कुठं पाहणार?
प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 73 ठिकाणी पाण्याची चाचणी केली, राष्ट्रीय हरित लवादाला अहवाल सादर
प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 73 ठिकाणी पाण्याची चाचणी केली, राष्ट्रीय हरित लवादाला अहवाल सादर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shivjayanti 2025 Solapur | सोलापुरात 21 हजार बटनांच्या सहाय्याने साकारली शिवरायांची प्रतिमाSanjay Raut :आले किती गेले किती उडून गेला भरारा,संपला नाही, संपणार नाही शिवसेनेचा दराराABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 19 February 2025ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy: भारत चॅम्पियन होणार की पाकिस्तान पुन्हा बाजी मारणार? कोणता संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावणार?
भारताकडे 2017 च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी, पाकिस्तानला दणका देणार? चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?
Cidco Lottery :  सिडकोच्या 21399 घरांची महासोडत काही तासांवर, नवी मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सोडत कुठं पाहणार?
सिडकोच्या 21399 घरांची महासोडत काही तासांवर, नवी मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सोडत कुठं पाहणार?
प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 73 ठिकाणी पाण्याची चाचणी केली, राष्ट्रीय हरित लवादाला अहवाल सादर
प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी आंघोळीसाठी योग्य नाही, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 73 ठिकाणी पाण्याची चाचणी केली, राष्ट्रीय हरित लवादाला अहवाल सादर
Chhaava Worldwide Box office Collection: विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
विक्की कौशलच्या 'छावा'ची जगभरात गर्जना; 200 कोटींच्या जवळ पोहोचली फिल्म, विक्रमांचे रचलेत डोंगर
Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा 'फितुरांना' निर्वाणीचा इशारा
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची गोपनीय माहिती बाहेर फुटल्याने देवेंद्र फडणवीस चिडले, मंत्र्यांना वॉर्निंग
NTPC : सलग 32 व्या वर्षी परंपरा जपली, एनटीपीसीकडून 2424 कोटींच्या लाभांशाचं वाटप, वर्षभरात 8000 कोटींचा टप्पा पूर्ण
एनटीपीसीकडून शेअरधारकांना लाभांश वाटप, 2424 कोटी वर्ग, 32 व्या वर्षी परंपरा जपली
Chhatrapati Shivaji Maharaj : बी-बियाणं पुरवली, संकटकाळी करबंदी राबवली, जमीन मोजली, छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं?
छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण कसं होतं? ज्यानं रयत राजांसाठी लढायला अन् मरायला तयार झाली
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.