एक्स्प्लोर
#Coronavirus | भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरातील १०० देशांमधील १ लाखांहून अधिक जणांना लागण झालीए, तर ४ हजाराहून अधिक जणांचे बळी गेलेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनना अर्थात WHO नं कोरोनाला महारोगराई म्हणून घोषित केलंय. शिवाय, या कोरोनाविरोधात जगानं एकजूट होऊन लढण्याचं आवाहन केलंय. तरी, देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६८ वर पोहचली आहे. त्यामुळे भारत सरकारनं आता १५ एप्रिलपर्यंत पर्य़टक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
भारत
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा






















