एक्स्प्लोर
Navjot Singh Sidhu : पाकिस्तानशी पुन्हा एकदा व्यापार सुरु केला पाहिजे,नवज्योतसिंह सिद्धू यांची मागणी
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी, भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा व्यापार सुरु करण्याचा आग्रह धरला आहे... पाकिस्तानशी व्यापार सुरु केल्यास पंजाबसह सीमेवरच्या इतर राज्यांना त्याचा मोठा फायदा होईल असं सिद्धू म्हणाले.. दुसऱ्या महायुद्धानंतर जर युरोपच्या सीमा व्यापारासाठी खुल्या होऊ शकतात, तर भारत आणि पाकिस्तानच्या का नाही असा सवालही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.. गेल्या तीन वर्षात पंजाबचं ४ हजार कोटी रुपयांच नुकसान झालं असून १५ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानशी व्यापार सुरु करण्याचा पर्याय सिद्धू यांनी सुचवला आहे..
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















