एक्स्प्लोर
Navjot Singh Sidhu : पाकिस्तानशी पुन्हा एकदा व्यापार सुरु केला पाहिजे,नवज्योतसिंह सिद्धू यांची मागणी
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवज्योतसिंह सिद्धू यांनी, भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा व्यापार सुरु करण्याचा आग्रह धरला आहे... पाकिस्तानशी व्यापार सुरु केल्यास पंजाबसह सीमेवरच्या इतर राज्यांना त्याचा मोठा फायदा होईल असं सिद्धू म्हणाले.. दुसऱ्या महायुद्धानंतर जर युरोपच्या सीमा व्यापारासाठी खुल्या होऊ शकतात, तर भारत आणि पाकिस्तानच्या का नाही असा सवालही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे.. गेल्या तीन वर्षात पंजाबचं ४ हजार कोटी रुपयांच नुकसान झालं असून १५ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानशी व्यापार सुरु करण्याचा पर्याय सिद्धू यांनी सुचवला आहे..
भारत
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















