एक्स्प्लोर
India-Nepal Border | भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाचा अंदाधुंद गोळीबार,भारतीय शेतकऱ्याचा मृत्यू
भारत आणि नेपाळमध्ये सीमेवरुन वाद सुरु आहे, अशाच तणावाच्या वातावरणात भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. बिहारमधील सीतामढी गावात करण्यात आलेल्या या गोळीबारात शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























