एक्स्प्लोर
Advertisement
India-Nepal Border | भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाचा अंदाधुंद गोळीबार,भारतीय शेतकऱ्याचा मृत्यू
भारत आणि नेपाळमध्ये सीमेवरुन वाद सुरु आहे, अशाच तणावाच्या वातावरणात भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आलाय. बिहारमधील सीतामढी गावात करण्यात आलेल्या या गोळीबारात शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनंतर भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
भारत
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement