एक्स्प्लोर
Advertisement
Bihar Liqour : बिहारमध्ये दारुबंदीचा फज्जा, विषारी दारु पिऊन एकाच दिवसात 31 जणांचा मृत्यू
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारु पिऊन एका दिवसात 31 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात गोपालगंजमधल्या 20 जणांचा तर बेतियातल्या 11 जणांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर विषारी दारुमुळं अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. गेल्या आठवड्यात मुजफ्परपूरमध्ये विषारी दारुनं 6 जणांना जीव घेतला होता. विषारी दारुवरुन बिहारचं राजकारण देखील चांगलच तापलं आहे. दारुबंदीचा फज्जा उडाल्याचं म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भारत
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion