एक्स्प्लोर
Hingoli : मदत मिळत नसल्याने गाव विक्रीस मदत मिळेना, गावकरी हतबल
हिंगोली जिल्ह्यातील गारखेडा हे गाव शेतकऱ्यांनी विक्रीस काढलंय. गेल्या ३ वर्षांपासून अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त आहे. मात्र त्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने गावकऱ्यांनी गाव विक्रीस काढल्याचं निवेदन प्रशासनाला दिलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















