एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal : ठाकरेंचा मोर्चा निघण्याच्या आधीच भाजप हिंदीचा निर्णय मागे घेतील- सपकाळ

Harshwardhan Sapkal  : ठाकरेंचा मोर्चा निघण्याच्या आधीच भाजप हिंदीचा निर्णय मागे घेतील- सपकाळ

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

हिंदी भाषेच्या सक्तीवरन आता दोन ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत पाच जुलैला मोर्च्याच आयोजन देखील झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत मात्र नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या सोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षन सक्पाळ साहेब आहेत. सकपाळ साहेब काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे या मोर्चा संदर्भातली? काँग्रेसची भूमिका भारतीय जनता पक्षानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकंद्रित जो अजेंडा आहे. तो सगळ्या अनुसूची आठ मधील ज्या भाषा आहेत ज्यांना मातृभाषेचा दर्जा आहे या सगळ्या चिरडून टाकण्याचे त्यांच धोरण आहे आणि या धोरणाचाच भाग म्हणून त्यांनी हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र हा अजेंडा चालवण्याच्या अनुषंगाने ही खेळलेली एक चाल आहे आणि ही चाल अयशस्वी झाली पाहिजे याकरता एप्रिल पासूनच 17 एप्रिल पासूनच काँग्रेसनी या विरोधातली भूमिका ही घेतलेली आहे. त्या 17 एप्रिलच्या विरोधानंतर तो शासन निर्णय त्यांनी रद्द केल्याची देखील. केली, प्रत्यक्षात तो निर्गमित केला नाही, पुढे त्याच्यामध्ये शब्द छल करून तो जसाच्या तसा लागू केला, त्यानंतर पुन्हा याचा दुसरा भाग म्हणून त्याच दिवशीपासून काँग्रेस पुन्हा हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलनात्मक भूमिकेमध्ये होती, हा निर्णय रद्द करण्याचा आम्ही भाग पाडू कुठल्याही परिस्थितीत ही काँग्रेसची घेतलेली भूमिका आहे, त्या अनुषंगाने त्या शासन तीन शासन निर्णय, दोन शासन निर्णय आणि एक परिपत्रकाची होळी करण्याचा उपक्रम असेल तो काँग्रेसने राबवला, त्यानंतर सर्व स्वतःना पत्र लिहिलेत, सर्व ज्या संघटना आहेत मराठी क्षेत्रात काम करणाऱ्या, त्यांच्याशी संपर्क साधला आणि या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पातळीवर या आता आपापली आंदोलनात्मक भूमिका आणि हा निर्णय रद्द करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नरत आहेत आणि हा प्रयत्न सुरू असताना आमची भूमिका होती की सगळ्यांनी मिळून हे आंदोलन करावं कारण हा सांस्कृतिक रक्षणाचा मुद्दा आहे नाहीतर भारतीय जनता पार्टी आणि इतर काही पक्ष जे आहेत हे भारत पाकिस्तान करण्यात फार त्याचा हात खंडा आहे त्यामुळे. फोन गेलेले आहेत, संपर्क साधण्यात आलेला आहे. काँग्रेसमधन आपल्याशी काही संपर्क झालेला आहे का? किंवा आपल्याला काही फोन आलेला आहे का? या मोर्च्यात सहभागी होण्यासंदर्भात जयंत पाटलांनी काल पत्र लिहून राष्ट्रवादीची भूमिका मांडलेली आहे. त्यांनी देखील सहभागी होण्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेल आहे. आपल्याला आठवतच असेल की आमच आमचं एक आव्हान होतं की यात सर्व राजकीय पक्षांनी, सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून याचा विरोध करावा आणि याच आव्हानाचा परिणाम आहे की नाही हे मला नीट सांगता येणार नाही मात्र ते तशा स्वरूपाच जर काढत असतील तर मी आधी सांगितल्यानुसार स्वागतच आहे आणि हा सांस्कृतिक लक्षणाचा लढा आहे. हा काही कोणाच्या इथल लग्न नाही की निमंत्रण मिळालं का किंवा नाही जाणार आहे का नाही जाणार आहे हा सर्वांनी मिळून करावा असा उपक्रम आहे त्यामुळे याच्यात फोन आणि संपर्क साधला का नाही याला काही विशेष महत्व नाही मात्र अद्यापपर्यंत कोणी संपर्क साधलेला नाही आणि संपर्क साधला जाईल तर त्यांना शुभेच्छा आणि या निर्णयाच स्वागत आहे त्यामध्ये अधिक संवाद हा त्या निमित्ताने घडून येईल नक्कीच बावन कुळे. म्हणत आहेत की जी भूमिका आहे किंवा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात एक राजकारण केलं जातय आणि राजकारणाचाच भाग म्हणजे हे सगळे विरोधक एकवटत असल्याच देखील ते म्हणतायत. बावन कुळेजी राजकारण आहे हे सांगतात ते बरोबर आहे कारण मराठी चिरडून टाकणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा लागू करणं हे राजकारण भारतीय जनता पार्टी हे करत आहे आणि आश्चर्ययात हे आहे की जे दोन त्यांचे मित्र पक्ष आहेत जे त्यांचे घटक पक्ष जे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून आहेत दोघे जण हा. तो निर्णय चुकीचा आहे म्हणून मात्र दुसरीकडे शिवसेनेकडन अद्यापही तीच भूमिका दिसते, भाजपची तीच भूमिका आहे, कुठेही हिंदी भाषा सक्ती केली जात नाहीये, मात्र दादांनी त्या ठिकाणी स्वतः भराऊन विरोध केलेला आहे, त्याकडे कस पाहता? पहिले आपल्या प्रश्नाच थेट उत्तर देण्याच्या आधी हा निर्णय भाजप सरकारला रद्द करावा लागणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच कदाचित ते करतील, मोर्चा पुढे काढाव लागणार नाही असही परिस्थिती चित्र निर्माण होईल. आणि यातून एक जो गोंधळ निर्माण करून एक धूर निर्माण करायचा आणि एक धुक निर्माण करून त्यामध्ये जो एक नवीन विधेयक आणत आहेत जो नागरिकांच नाव पुढे करून नागरिकांच्या सुरक्षिततेच एक विधेयक जे आणतात आहे ते यांना पारित करून घ्यायच आहे हा एक धाव त्यांनी टाकलेला आहे त्यामुळे आता त्यांच्या मित्र पक्षातून याला विरोध जो होतोय हा या आता त्यांचा एक गेम प्लॅनचा एक भाग असू शकतो त्यामुळे अजित दादा जे म्हटले आहेत ते त्यांचं म्हणणं. हे सरकारला ऐकाव लागेल पण त्यातला एक भाजपाचा दुटप्पीपणा आहे हा त्यांच्या मित्र पक्षाची आणि त्यांचे मतभेदाच्या सोबत दोन आजूबाजूचे शेजारचे राज्य आहेत गुजरात आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले जे भाजप आहे ते गुजरातच्या सर्व नेत्यांना गुजरातच्या भाजपाच्या नेत्यांना ते त्यांचे सर्वे सर्वा समजतात. गुजरात मधल धोरण एक आणि महाराष्ट्रातल धोरण आहे. गुजरात मधल धोरण कोणच भाषेच्या अनुषंगाने तर पहिली ते तिसरी केवळ गुजराती. आणि गुजराती तिसरी मध्ये इंग्लिश आणि साडे चौथी हिंदी गुजरात मध्ये साडे चौतीस हिंदी आणल्या जाते आणि फडणीसजी पहिलीच हिंदी आणतात आहे हा देखील त्यांचा दुतप्पीपणा जो आहे हा एकदा तपासून घेण्याची त्यांना आवश्यकता आहे. दुसरीकडे साहेब प्रामुख्याने अधिवेशन आता तोंडावरती आहे आणि एकीकडे या सगळ्याच गोष्टींमुळे भाजप कुठेतरी बॅकफुटवर गेलेली आहे. महानगरपालिका निवडणूका तोंडावर आहेत हे लक्षात घेता कुठेतरी या निर्णयावर घुमजाव हे देखील केलं. 

बातम्या व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget