एक्स्प्लोर
#Lockdown राज्यातला लॉकडाऊन उठवा,व्यवहार पूर्ववत करण्याची भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धेंची मागणी
भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्य सरकारला महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन परत घेण्याची विनंती केली आहे, त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ते म्हणाले की, याचा परिणाम गरीब व मध्यम वर्गावर होत असून लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसायांवर परिणाम होत आहे, तसेच त्यांनी नियमांचे पालन करून व्यायामशाळा, मंदिरे आणि उद्याने उघडण्याची विनंती केली.
महाराष्ट्र
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















