एक्स्प्लोर
Aurangabad : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या आठवड्यात राज्याला झोडपणाऱ्या पावसानं आता थोडी उसंत घेतली असली तरी काही ठिकाणी धरणक्षेत्रात मात्र पाऊस सुरूच आहे... औरंगाबादच्या जायकवाडी धरण क्षेत्रात आणि नाशिक, गंगापूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे... परिणामी जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात आले... सध्या जायकवाडीतून ७२ हजार ४७८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. अवघ्या 24 दिवसांत जायकवाडीतून तब्बल 31 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे.
औरंगाबाद

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | १४ वर्षांच्या नातीला 2 लाखात विकलं, तरुणीचा आता पतीकडून छळ, लैंगिक अत्याचार

Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप

VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम

Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha

Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement