एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या आठवड्यात राज्याला झोडपणाऱ्या पावसानं आता थोडी उसंत घेतली असली तरी काही ठिकाणी धरणक्षेत्रात मात्र पाऊस सुरूच आहे... औरंगाबादच्या जायकवाडी धरण क्षेत्रात आणि नाशिक, गंगापूर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे... परिणामी जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात आले... सध्या जायकवाडीतून ७२ हजार ४७८ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.. अवघ्या 24 दिवसांत जायकवाडीतून तब्बल 31 टीएमसी पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेलं आहे.
औरंगाबाद
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha
Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion