एक्स्प्लोर
Aurangabad : शेतकऱ्यांची पीकं पाण्याऐवजी करपत असताना महावितरणकडून अडवणूक ABP Majha
शेतकऱ्यांची पीकं पाण्याऐवजी करपत असताना महावितरणकडून अडवणूक. गोडाऊनमध्ये ट्रान्सफॉर्मर पडून असूनही जळलेले ट्रान्सफॉर्मर बदलले नाही. का होतीये शेतकऱ्यांची अडवणूक? 'माझा'चा ग्राउंड रिपोर्ट.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















