एक्स्प्लोर
Aurangabad मध्ये भगर उत्पादक आणि दुकानदारांवर गुन्हा दाखल, विषबाधा प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
नवरात्रोत्सव सुरू आहे... या काळात पंतप्रधान मोदींसह अनेक जण ९ दिवस उपवास करतात.. बरेच जणांसाठी या उपवासाच्या काळात भगर या पदार्थाचा आधार असतो... मात्र हीच भगर विषारी का ठरतेय असा प्रश्न पडलाय. कारण... औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये शेकडो नागरिकांना भगरीतून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. ऐन नवरात्रोत्सवात अशी विषबाधा होत असल्यानं नागरिक आणि प्रशासनही चिंतेत आहेत.
औरंगाबाद
Sangeeta Tai Maharaj : ह. भ. प. संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून दगडाने ठेचून हत्या
Chhatrapati Sambhajinagar Robbery : लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं, 7 जिवंत काडतुसं जप्त
Imtiaz Jaleel News : शिरसाटांना जागा देण्यासाठी जागेवरील आरक्षण हटवलं, इम्तियाज जलील यांचा MIDCवर गंभीर आरोप
संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ, हुंड्यासाठी पती आणि नणंदांकडून मारहाण
Santosh Ladda News : संभाजीनगर दरोड्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक, सोनं अजूनही मिळालं नाहीच
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement





















