एक्स्प्लोर
Advertisement
Radhakrishna Vikhe Patil Speech : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासाचे नवे मार्ग खुले होणार
Radhakrishna Vikhe Patil : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासाचे नवे मार्ग खुले होणार
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालाय. शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या मार्गामुळे शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. याआधी नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आले होतं. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होतं. आज याच दुसऱ्य़ा टप्प्याचं लोकार्पण पार पडलं. या मार्गामुळे नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. शिर्डी, अहमदनगर आणि सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगरात येण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे.
Tags :
Radhakrishna Vikhe Patilअहमदनगर
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
Shivaji Kardile Vidhansabha Election : पक्षानं आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion