एक्स्प्लोर
Advertisement
Ahmednagar : ग्रामपंचायत निकालानंतरही कुरघोड्या सुरुच, सरपंच आणि सदस्यांच्या विरोधात 244 विवाद अर्ज
Ahmednagar Gram Panchayat : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा राजकीय धुरळा थांबलाय.. मात्र तरीही निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना राजकीय विरोधातून अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर लढाया सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय... अहमदनगर जिल्ह्यात पराभूत उमेदवारांकडून थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि सदस्यांच्या विरोधात अपात्र ठरवण्यासाठी तब्बल 244 विवाद अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेत... याच बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे अहमदनगर प्रतिनिधी सुनिल भोंगळ.
अहमदनगर
Rohit Pawar : Karjat Jamkhed मध्ये रोहित पवारांना धक्का, Madhukar Ralebhat यांचा राजीनामा
Gautami Patil Bail : गौतमी पाटीलला जामीन मंजूर, गणेशोत्सव कार्यक्रमात नियम मोडल्याचा आरोप ABP Majha
Ramgiri Maharaj : माझ्याकडे काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकंही येतात, रामगिरी महाराजांचं वक्तव्य ABP MAJHA
Ramgiri Maharaj Controversy : चूक केली नाही, माफी मागणार नाही, रामगिरी महाराज भूमिकेवर ठाम
Shivaji Kardile Vidhansabha Election : पक्षानं आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
भंडारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion