एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : नाहूरमध्ये चार महिला चोरांची टोळी गजाआड
कचरा वेचण्याच्या बहाण्याने घरात शिरुन लूटमार करणाऱ्या चार महिलांच्या टोळीला मुलुंड पोलिसांनी जेरबंद केलंय. या सर्व आरोपी चेंबूरच्या अमर महल पुलाखाली राहतात. नाहूर गाव मधील लता पाटील या घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून बाहेर गेल्या होत्या. परंतु काही वेळातच जेव्हा त्या परत आल्या तेव्हा त्यांना या चार महिला त्यांच्या घरातून बाहेर येताना दिसल्या. त्यांनी या चोर असल्याचे ओळखले आणि आरडाओरडा केला. पोलीस खात्यात विशेष विभागात असलेल्या पोलीस शिपाई शिल्पा संतोष गौड या समोर येत होत्या. त्यांनी या चार महिलांपैकी तिघीना पकडले. तर चौथ्या महिलेला पोलिसांनी गोरेगाव भांडुप लिंक रोड वरून अटक केली. कचरा वेचण्याचा बहाण्याने ही महिलांची टोळी फिरत आणि एखाद्या घरातील माणसं बाहेर गेलेली पाहून चोरी करण्याची त्यांची पद्धत होती.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion