एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल
मुंबई शहरांतल्या नागरि समस्या आणि या समस्यांवर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात प्रजा फाऊंडेशनचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात मुंबईकरांच्या समस्यांशी निगडीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबईकरांच्या तक्रारी 49 टक्क्यांनी वाढल्या असताना तक्रार निवारणाचा कालावधीही वाढला. महापालिकेतले काही नगरसेवक किती बेजबाबदारपणे वागतायत याची माहितीही या अहवालातून मिळत आहे.
बातम्या
![Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/7771a06b895458ffbddcedf44219e9c71718534565586977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement