एक्स्प्लोर
मुंबई | कांदा मातीमोल भावानं खरेदी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
कांदा हा नेहमीच डोळ्यात पाणी आणतो..भाव पडले तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं, भाव वाढले तर सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो..पण कांद्याची खरेदी आणि विक्रीच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळतेय..नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून २ ते ३ रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी केली जातेय..मात्र तोच कांदा मुंबईत विकताना २४ ते ३० रुपये किलो दरानं विकला जातोय....व्यापाऱ्यांकडून मात्र याबाबत कांद्याच्या क्वालिटीचं कारण दिलं जातंय..
पुणे
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
आणखी पाहा



















