एक्स्प्लोर
मुंबई | कांदा मातीमोल भावानं खरेदी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
कांदा हा नेहमीच डोळ्यात पाणी आणतो..भाव पडले तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं, भाव वाढले तर सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका सहन करावा लागतो..पण कांद्याची खरेदी आणि विक्रीच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळतेय..नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून २ ते ३ रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी केली जातेय..मात्र तोच कांदा मुंबईत विकताना २४ ते ३० रुपये किलो दरानं विकला जातोय....व्यापाऱ्यांकडून मात्र याबाबत कांद्याच्या क्वालिटीचं कारण दिलं जातंय..
छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
आणखी पाहा


















