एक्स्प्लोर
भारत बंद : मुंबई, पुण्यासह इतर शहरात जनजीवन सुरळीत
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि निदर्शनं सुरु आहेत. मात्र त्याची फारशी झळ महाराष्ट्राला बसलेली नाही.
कारण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधलं जनजीवन सुरळीत आहे. शिवाय बाजारपेठाही नेहमीप्रमाणे उघडल्याचं चित्र आहे. तसंच शाळा, कॉलेजांमधील परीक्षाही सुरळीत आहेत.
कारण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधलं जनजीवन सुरळीत आहे. शिवाय बाजारपेठाही नेहमीप्रमाणे उघडल्याचं चित्र आहे. तसंच शाळा, कॉलेजांमधील परीक्षाही सुरळीत आहेत.
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई




















