एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मानखुर्दमध्ये तडा गेलेल्या रुळाला फडकं बांधून लोकल रवाना, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान रेल्वे ट्रॅकला गेलेल्या तड्यांवर उपाय म्हणून रुळांना चक्क फडक्याने बांधल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने यावर पावलं टाकत दुरुस्तीही सुरु केली. धक्कादायक गोष्ट ही...की त्याआधी फडकं बांधलेल्या अवस्थेत त्या रुळांवरुन लोकल धावलीही.....एका लोकलमध्ये एका वेळी हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यांच्या जीवाचं रेल्वेला काहीच सोयरसुतक नाही का ? ही जीवघेणी आयडिया कोणाची ? असे जीवावर बेतणारे उपाय करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही ? रेल्वे सेवा सुरु करण्याची घाई समजू शकतो, पण प्रवाश्यांच्या जीवावर बेतणारा हा अघोरी उपाय का केला गेला, याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र
Mira Road Crime News : दबक्या पावलांनी आले, बुरखा घालून रुगाणालयातून 21 लाख लंपास केले
Nandurbar : नंदुरबारमध्ये सरासरी 120 टक्के पाऊस, दीड हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Palghar Heavy Rain : पालघरमध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी, भात शेतीचे मोठे नुकसान
Nashik: Jyotirao Phule, Savitribai Phule यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या लोकार्पणानंतर आतषबाजी
Palghar Farmers Loss : कापणीला आलेल्या भातशेतीचं मोठं नुकसान, तातडीने मदत करा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion