एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कारचा अपघात, पाच जणांचा मृत्यू
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर तळवडे गाव इथे भीषण अपघात झालाय. वेगाने येणारी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे पुण्यातले आहेत. गणपती पुळेला जाताना हा अपघात झालाय. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion