एक्स्प्लोर
कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कारचा अपघात, पाच जणांचा मृत्यू
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर तळवडे गाव इथे भीषण अपघात झालाय. वेगाने येणारी कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी हे पुण्यातले आहेत. गणपती पुळेला जाताना हा अपघात झालाय. जखमींना उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
राजकारण
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
आणखी पाहा





















