एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
जळगाव : मुंबई-नागपूर हायवेवर विजेची तार कोसळली, तीन बस जळून खाक
जळगावच्या नशिराबादजवळ वीजेची तार कोसळून ३ ट्रॅव्हल्स बस जळून खाक झाल्या आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाच्या ५ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, आगीत तीनही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या या बसेस असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघ्यांची मोठी गर्दी झाल्यानं वाहनधारकांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागला.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion