एक्स्प्लोर
रत्नागिरी : पर्यटकांचा अतिउत्साह, गणपतीपुळेजवळ कार समुद्रात अडकली
पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे एक गाडी समुद्रात अडकली आहे. रत्नागिरीतील गणपतीपुळे मार्गावरील नेवरे काजीर भाटी समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. खरंतर स्थानिक सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना समुद्रावर गाडी घेऊन जाऊ नका अशा सूचना दिल्या होत्या. मात्र त्या पाळल्या नाहीत. त्यामुळे हा उत्साह पर्यटकांना चांगलाच महागात पडला आहे. अखेर स्थानिकांच्या मदतीनं जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली आहे. हे सर्व पर्यटक लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
राजकारण
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
महाराष्ट्र
भारत





















