एक्स्प्लोर
पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ | बीड | 712 | एबीपी माझा
मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या समस्यांमध्ये दुष्काळाची समस्या प्रमुख असते. याच दुष्काळामुळे कधी पीक उगवायला पाणीच नसतं, तर कधी उगवलेलं पीक करपून जातं. बीडच्या शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतातला ऊसच जाळून टाकलं. जवळपास दीड एकरात लागवड केलेल्या ऊसाला इथल्या शेतकऱ्यानी जाळून टाकलं.
महाराष्ट्र
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
















