एक्स्प्लोर
पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ | बीड | 712 | एबीपी माझा
मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या समस्यांमध्ये दुष्काळाची समस्या प्रमुख असते. याच दुष्काळामुळे कधी पीक उगवायला पाणीच नसतं, तर कधी उगवलेलं पीक करपून जातं. बीडच्या शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतातला ऊसच जाळून टाकलं. जवळपास दीड एकरात लागवड केलेल्या ऊसाला इथल्या शेतकऱ्यानी जाळून टाकलं.
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















