एक्स्प्लोर
पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर ऊस जाळण्याची वेळ | बीड | 712 | एबीपी माझा
मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना दरवर्षी सोसाव्या लागणाऱ्या समस्यांमध्ये दुष्काळाची समस्या प्रमुख असते. याच दुष्काळामुळे कधी पीक उगवायला पाणीच नसतं, तर कधी उगवलेलं पीक करपून जातं. बीडच्या शेतकऱ्यांनी तर आपल्या शेतातला ऊसच जाळून टाकलं. जवळपास दीड एकरात लागवड केलेल्या ऊसाला इथल्या शेतकऱ्यानी जाळून टाकलं.
छत्रपती संभाजी नगर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक

















