एक्स्प्लोर
Advertisement
15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान CET परीक्षा , 2 नोव्हेंबरपासून राज्यातील कॉलेज सुरू करण्याचा विचार
येत्या 2 नोव्हेंबरपासून कॉलेज सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे अशी माहिती तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना आज महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दोन लशीचे डोस झालेल्या विद्यार्थांसाठी महाविद्यालयं सुरू करता येतील असे सामंत यांनी बोलताना सांगितले शिवाय महाविद्यालयीन फी कपात करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण
Maharashtra Schools : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्य़ांसाठी 'आनंददायी शनिवार' उपक्रम
CBSE Plan : दहावीला तीन तर बारावीला दोन भाषा अनिवार्य, सीबीएसईचा प्रस्ताव
Vaibhav Naik : महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला ? पाणबुडी प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप
OBC EWS Girls Fees : ओबीसी आणि EWS मधील मुलींची संपूर्ण फीस सरकारतर्फे भरण्यात येणार
Teacher Recruitment : 23 जिल्ह्यात शिक्षकांची 30 हजार रिक्त पदं भरणार, दीपक केसरकर यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
सातारा
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement