एक्स्प्लोर
दिल्लीच्या प्रदूषणावर राहुल गांधींचं शायरीतून भाष्य
राजधानी दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शायरीचा आधार घेत भाष्य केलं आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील भीषण प्रदूषणाबाबत सरकारच्या मौनावर काँग्रेस उपाध्यक्षांनी शायरीतून प्रश्न उपस्थित केला आहे.
“सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है? क्या बताएँगे साहेब, सब जानकर अंजान क्यों हैं?,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी आपल्या अकाऊंटवरुन केलं आहे. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ सिनेमाच्या गाण्यातील ह्या ओळी आहेत.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा






















