एक्स्प्लोर
Advertisement
बदलापूर : तीन एकर जागेसाठी खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं : बच्चू कडू
बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 3 एकर जागेसाठी एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं आणि दुसरीकडे नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवलं असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावलाय. बदलापूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात बच्चू कडू बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुनही त्यांनी भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार पोकळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे असंही बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement