एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
औरंगाबादमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा तोंडावर असतानाच एक मोर्चा काढला.राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी पदं भरली गेली नाहीत त्या विरोधात हा मोर्चा होता. तसंच स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरताना त्यावर जीएसटी लावला जातो. तो रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
नांदेड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion