एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
औरंगाबाद: चौंढाळ्यातील अभद्र प्रथा, गावात लग्न लावत नाहीत, दुमजली घर नाही
औरंगाबादच्या चौंढाळा गावात चक्क लग्न लागत नाही.. त्यामुळे एखाद्या मुलीचं, किंवा मुलाचं लग्न ठरलं तर त्यांना थेट गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं.
इतकंच नाही तर गावात दुमजली घरही कुणी बांधत नाही. त्यापुढे जाऊन कहर म्हणजे तुम्हाला इथं जमिनीवरच झोपावं लागतं. गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट किंवा पलंग नाही.
700 लोकवस्तीच्या चौंढाळ्यात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहुरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. आणि देवीवरील श्रद्धेनं किंवा भीतीनं शेकडो वर्षापासून या प्रथा पाळल्या जातायत.
इतकंच नाही तर गावात दुमजली घरही कुणी बांधत नाही. त्यापुढे जाऊन कहर म्हणजे तुम्हाला इथं जमिनीवरच झोपावं लागतं. गावात कुणाच्याही घरात बाज, कॉट किंवा पलंग नाही.
700 लोकवस्तीच्या चौंढाळ्यात रेणुका देवीचं पुरातन मंदिर आहे. ते माहुरच्या देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं. आणि देवीवरील श्रद्धेनं किंवा भीतीनं शेकडो वर्षापासून या प्रथा पाळल्या जातायत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion