एक्स्प्लोर
Advertisement
अमरावती : मुख्य जलवाहिनी फुटली; अमरावती, बडनेरात 3 दिवस पाणीपुरवठा बंद
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे पुढचे ३ दिवस अमरावती आणि बडनेरा शहरातला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येमुळे आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion