एक्स्प्लोर
अलिबाग : नागाव बीचवर तीन जणांचा बुडून मृत्यू
अलिबाग येथील नागाव समुद्रकिनारी तीन जण बुडाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. तिघे मृत मुलं हे नवी मुंबईतील कोपरखैरणे इथले रहिवासी आहेत. नागाव बीचवर 13 जणांचा ग्रुप फिरायला आला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीन तरुण बुडाले. चैतन्य किरण सुळे (वय 20 वर्षे), आशिष रामनारायण मिश्रा (वय 20 वर्षे) आणि फहाद सिद्धीकी (वय 21 वर्षे) अशी बुडालेल्या तिघांची नावं आहेत.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा





















