एक्स्प्लोर
अहमदनगर : नीरव मोदीला शेतकऱ्यांकडून अद्दल, कर्जतमधल्या 125 एकर जमिनीवर ताबा
देशाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या फरार नीरव मोदीला अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. कर्जत तालुक्यातील खंडाळा गावातील नीरव मोदीच्या 125 एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केलाय. शेतकऱ्यांनी ही जमीन ट्रॅक्टरनं नांगरली असून उद्यापासून याठिकाणी शेती करणार आहेत. या घडीला या जमिनीवर अंमलबजावणी संचालनालयाचा ताबा आहे. तसंच इथं फायरस्टोन कंपनीचा उर्जा प्रकल्पदेखील आहे. इडीनं ही जमिन सील करूनही इथं उर्जा प्रकल्प सुरूच आहे.
मात्र ते झुगारत देशाला गंडवणाऱ्या नीरवची जमिन शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
मात्र ते झुगारत देशाला गंडवणाऱ्या नीरवची जमिन शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण






















