एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : जखम भरली, व्रण मिटणार का?
चार न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटला आहे. तसंच त्यांनी चाच पे चर्चा ही केली. असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती जे चेलमेश्वर, कुरियन जोसेफ, रंजन गोगोई, आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांच्यात खटल्याच्या वाटपावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर 12 जानेवारीला जाहीर पत्रकार परिषद घेऊन सरन्यायाधीशांबद्दल नाराजी व्यक्त केली. साहजिकच न्यायाधीश, न्यायव्यवस्था यांच्या विश्वासार्हतेवर जखमा होवून भळभळ वाहायला लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली अंतर्गत चर्चेतून हे वाद सुटले आहेत. जर हे पेल्यातलं वादळ पेल्यात शमण्याची शक्यता होती, तर त्याला ओसरीवर घेवून यायची काय गरज होती? हा पहिला प्रश्न यामुळे उभा राहतो. या संपूर्ण प्रकारात न्यायालयासारखी घटनात्मक संस्था ढवळून निघते. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होता आणि त्यांच्या मनातल्या न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेवर ओरखडेही उटतात. या न्यायाधीशांच्या 'चाय पे चर्चा' झडतील. पण, या एका घटनेनं झालेले परिणाम निस्तारता येतील....जखमा भरतील... पण या जखमांचे व्रण मिटणार का?
महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | TOP Headlines 10pm 03 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion