एक्स्प्लोर
देशातील रब्बी पेऱ्यात घट | 712 | एबीपी माझा
देशभरात सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचा काळही सुरु आहे. देशात आतापर्यंत 414 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई या कारणाने देशातील रब्बी पेऱ्यात घट झाल्याचं दिसून येतं आहे. यात भरडधान्याच्या पेरणीमध्ये २५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर भाताच्या पेरणीतही 36 टक्क्यांची घट झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षीच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार यंदाच्या पेरणीमध्ये 6.2 टक्क्यांनी घट झाली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
आणखी पाहा

















