एक्स्प्लोर
712 : नवी दिल्ली : आशियायी देशांनाच आयात शुल्कमाफी देण्याचे केंद्राचे आदेश
केंद्र सरकारनं गेल्या १० महिन्यात खाद्यतेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवर वाढवलं. मात्र सार्क मधील देशांना करारानुसार आयातशुल्क माफ केलंय. तेव्हा मलेशिया, अर्जेंटिना सारख्या देशातील खाद्यतेल नेपाळ, श्रीलंकाद्वारे भारतात येऊ लागलं. जवळपास १० हजार टन खाद्यतेल या मार्गे देशात आणलं गेलं. या रॅकेटची माहिती सरकारला झाल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. त्याबाबतच राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधलाय.
महाराष्ट्र
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग

















