एक्स्प्लोर
राज्यात 82 लाख शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट | मुंबई | 712 | एबीपी माझा
नुकतंच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. यंदा राज्यातील ८२ लाख शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडली असल्याचं ते म्हणाले. ही संख्या आणखी वाढण्य़ाची शक्यताही त्यांनी वर्तवली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
छत्रपती संभाजी नगर
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
आणखी पाहा


















