एक्स्प्लोर
राज्यात 82 लाख शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट | मुंबई | 712 | एबीपी माझा
नुकतंच विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केलं. यंदा राज्यातील ८२ लाख शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडली असल्याचं ते म्हणाले. ही संख्या आणखी वाढण्य़ाची शक्यताही त्यांनी वर्तवली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
ट्रेडिंग न्यूज
भारत



















