एक्स्प्लोर
VIDEO | 2019 ची निवडणूक भाजपसह देशातील गरीबांसाठी महत्वाची- अमित शाह | नवी दिल्ली | एबीपी माझा
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात भाजप अध्यक्ष अमित शाहांना पानीपतची लढाई आठवली. 2019 ची लढाई ही पानीपतच्या लढाई इतकी महत्त्वाची असल्याचं शाह यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. पानीपतच्या लढाईत मराठे हरले आणि भारत अनेक वर्ष पारतंत्र्यात गेला. त्याचप्रमाणे 2019 ची लढाई जिंकण्याची गरज असल्याचं अमित शाह म्हणाले. त्यामुळे गाफिल न राहता 2019 ची लढाई जिंकण्यासाठी कंबर कसा असे आदेश शाहांनी कार्यकर्त्यांना केले. याशिवाय शाह यांनी गांधी कुटुंबियांवर सडकून टीका केली. तसंच मोदीविरोधात एकवटलेल्या विरोधकांवर निशाणा साधला.
भारत
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
आणखी पाहा




















