Zero Hour | Mahapalika Mahamudde Amravati : अमरावतीकरांनो, प्लास्टिकचा वापर टाळा!
Zero Hour | Mahapalika Mahamudde Amravati : अमरावतीकरांनो, प्लास्टिकचा वापर टाळा!
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
प्लास्टिकचा होणारा अतिवापर हा निसर्गासाठी घातक ठरतो. अमरावती शहरात दर दिवसाला तब्बल 200 टन घन कचरा जमा होतो आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये 80% प्रमाण हे फक्त प्लास्टिक पासून बनवण्यात आलेल्या वस्तूंच असत. त्याची नेमकी काय कारण आहेत ते जाणून घेऊयात विशेष रिपोर्ट मधून. अमरावती शहराच्या सुकळी आणि अकोली मार्गावरील. दिसल त्याच्यावर टोले आपोआप ते दुरुस्त होते त्याच्याशिवाय होणार नाही. काही करा. महानगरपालिकेला दिलं तर महानगरपालिका तिथून होले होल नाही करते. त्याच्यात काहीच होत नाही. आता 10 रुपयाचा संभार घेऊन येतात तो संभार काढून ती पिशवी बाहेर फेकल्या जाते आणि घराच्या अवतीभवती जे खाली प्लॉट असतात त्यामध्ये राहणारे लोक कचरे फेकतात अतिप्रमाणात त्यामुळे प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहे त्याचा आणि ते जनावर खाण्यात येत आहेत जनाव. क्रम हाती घेतलाय यामध्ये कंपोस्ट डेपो परिसरात घनकचरा प्रक्रिया प्लांट तयार करण्यात आलेत. शहरातून दररोज जवळपास 200 टन घन कचरा जमा करून या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर तीन वेगवेगळ्या मशीनच्या सहाय्याने या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यामधून शुद्ध प्लास्टिक वेगळं केलं जातं. या प्लास्टिक कचऱ्याच प्रमाण एकूण कचऱ्याच्या प्रमाणात 70 ते 80% इतक असतं हे विशेष. या सर्व प्रक्रियेनंतर जमा झालेल प्लास्टिक ट्रक द्वारे चंद्रपूर येथील सिमेंट फॅक्टरीला पाठवण्यात येत. दररोज तीन ते चार ट्रक भरून म्हणजे जवळपास 80 टन प्लास्टिक अमरावती शहरातून बाहेर पाठवलं जातं. यावरून शहरात प्लास्टिकचा वापर किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे दिसून येतं. त्यामुळे प्लास्टिक बाबत केवळ महापालिकेला दोष. चालणार नाही, नागरिकांनी देखील जाणीवपूर्वक कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. कारवाई करणं हा वेगळा भाग आहे, परंतु नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कापडी पिशवींचा वापर करणे, प्लास्टिकच्या पिशवीला नकार देणे हे सुद्धा आवश्यक आहे. आपण मार्केट मध्ये जात असताना स्वतःहून जर आपण कापडी पिशवी नेली तर हा विषय राहणार नाही आणि कचऱ्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक येत त्याच प्रमाण कमी होईल. अमरावतीकरांनो, तुम्ही जर ठरवलत तर अवघ्या. महिन्यात तुमचं शहर प्लास्टिक मुक्त होऊ शकतं. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.
All Shows

































