एक्स्प्लोर
Zero Hour : मतदार याद्यांवरून रणकंदन, शिष्टमंडळ आयोगाची पुन्हा भेट घेणार, कशी चर्चा होणार?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या आणि VVPAT च्या वापरावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'आम्ही हरणार आहोत, याची ही कबुली आहे', अशा शब्दात सत्ताधारी पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधकांच्या मागणीला 'नाचता येईना अंगण वाकडं' म्हणत टीका केली आहे. VVPAT चा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हावा आणि VVPAT मधील चिठ्यांची १००% मोजणी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण झालेले नाही आणि डुप्लिकेट मतदार वगळले नाहीत, असा दावा विरोधकांनी केला आहे. तर, सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप करत, बिहारमध्ये एसआयआरला (Special Intensive Revision) विरोध आणि महाराष्ट्रात वेगळी भूमिका का, असा सवाल केला आहे.
All Shows
झीरो अवर

Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?

Zero Hour Full BMC Election : मुंबईत पुन्हा मराठी-अमराठी वाद? मतांच्या ध्रुवीकरणाला खतपाणी?

Zero Hour Full : राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक, काँग्रेस तयार होईल? 21 Nov 2025

Zero Hour Full : मुंबईत तिरंगी लढत, काँग्रेसचं स्वबळ,शरद पवार कुणासोबत जाणार? काँग्रेस की ठाकरे?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement




























