एक्स्प्लोर
Advertisement
Two Years of Thackeray Govt : काय कमावलं, काय गमावलं? महाराष्ट्रात ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आज दोन वर्षे पूर्ण करतंय. दोन वर्षांपूर्वी नाट्यमय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय आव्हानांवर मात करत सरकारनं दोन वर्षे पूर्ण केलीत. कोरोना आणि अनेक नैसर्गिक संकटांचा सामना या काळात सरकारला करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपनं सरकारला घेरण्याची एकही संधी या दोन वर्षांत सोडली नाही. ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपनं आजही सरकारवर हल्लाबोल केलाय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो
होर्डिंग कोसळलं, माणसं दबली, कुटुंबांचा आधार हरपला!
Sachin Yadav Ghatkopar Hoarding : दीड वर्षांपूर्वी लग्न, 4 महिन्याचं बाळ; सचिनसोबत नियतीचा खेळ
Ghatkopar Hoarding Accident Special Report : कुणाचा लेक गेला...कुणाचा भाऊ...मुंबापुरीत मृत्यू कोसळला
Ghatkopar Hoarding Special Report : होर्डिंग दुर्घटनेत 14 बळी आणि 24 तासात राजकारण सुरु!
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion