एक्स्प्लोर
Two Years of Thackeray Govt : काय कमावलं, काय गमावलं? महाराष्ट्रात ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आज दोन वर्षे पूर्ण करतंय. दोन वर्षांपूर्वी नाट्यमय घडामोडींनंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय आव्हानांवर मात करत सरकारनं दोन वर्षे पूर्ण केलीत. कोरोना आणि अनेक नैसर्गिक संकटांचा सामना या काळात सरकारला करावा लागला. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपनं सरकारला घेरण्याची एकही संधी या दोन वर्षांत सोडली नाही. ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपनं आजही सरकारवर हल्लाबोल केलाय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report

Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

Captain Kharat Bhondubaba : विकृतीचा कॅप्टन, भक्तांना टेन्शन, 58 व्हिडीओ जप्त Special Report

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Education System Maharashtra : शिक्षण क्षेत्रात गैरप्रकारांचा स्फोट; गुरुजींचे कारनामे उघड Special Report

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion


























