Special Report | Sanjay Raut | 'हिंदू पाकिस्तान', राजकीय घमासान; इतिहासाचे दाखले, वर्तमानावर आसूड
Special Report | Sanjay Raut | 'हिंदू पाकिस्तान', राजकीय घमासान; इतिहासाचे दाखले, वर्तमानावर आसूड
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
भारत हा हिंदूंचा पाकिस्तान होण्याच्या दिशेन प्रवास करत असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला. त्यासाठी इतिहासातील आणि वर्तमानातील काही दाखले देखील त्यांनी सामना मुखपत्रातून लिहिलेल्या लेखातून दिले. या निमित्ताने रावतांनी सामनातून आपला हल्ला अधिक टोकदार केल्याचं दिसून आलय. कधी अमित शहांची ऑफर, कधी शिंदेंवर टीका तर कधी सरकारच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत एकाच आठवड्यातील तीन फटाके त्यांनी फोडलेत. या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया. दर विकेंडला एक रोकठोक राजकीय धमाका करण्याचा सिलसिला खासदार संजय रावतांनी कायम ठेवला. मोदी शहा आणि भाजपाच्या रणनीतीमुळे भाजपाचा हिंदू पाकिस्तान होत असल्याचा दावा संजय रावतांनी केला. त्यासाठी त्यांनी इतिहास आणि वर्तमानातली अनेक उदाहरण देत आपण पाकिस्तान होण्याच्या दिशेने चालल्याचा दावा केला. मोदी. राज्य एक दिवस जाणारच आहे पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील. गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणी सदृष आहे. शिवरायांचा इतिहास बदलणं, हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेन ढकलत आहे. मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले. मोदी आणि त्यांचे लोक केव्हातरी जातील पण जाताना या देशाचे. करून जातील हे स्पष्ट दिसतं. देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला तो फालणी आधी याच पद्धतीने दिसत होता. आज येथले काही हिंदू अर्थात बाटलेले पुढारी बॅरिस्टर जिनांच्या भूमिकेत चिरलेत. देशासाठी ते धोकादायक. भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत. त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा, रीतीरिवाज आहेत. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्ट आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत ती म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय रावत आहेत अमित शाह, नरेंद्र मोदी, भाजप, एनडीए, महाराष्ट्रात देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजित दादा, सगळी मंडळी आणि ते दोन विभाग एवढेच आहे, राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय, जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत, जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना पाणी घालतात. परिणाम झालेला आहे, त्यांचं इनबॅलन्स झालेले आहेत मेंटली, खऱ्या अर्थाने सत्ता त्यांना मिळणार नाही याच आता त्यांना कळलेल आहे आणि त्याकरता आम्ही जर टीका करत पा बसलो तर आम्हाला हे लोकं सत्ते. घेतील अशा पद्धतीने त्यांच मत आहे, त्यामुळे मानसिक संतुलन त्यांच बिघडलेल आहे आणि त्याच्यातून ही सर्व वक्तव्य ते करतायत. तर काँग्रेसमधील सत्तेचा सर्वाधिक काळ जवळून पाहिलेल्या आणि आता भाजप सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या विखे पाटलांनी जनतेचा कौल हाच निकष ठरवत रावतांकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली. रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन खळबळजनक विधान करणारे संजय राऊत आता सामना मधूनही एकामागून एक दाव्यांचे सुरंग लावत असल्याचे चित्र आहे.
All Shows

































