Special Report : Pahalgam Attack : पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ, विरोधकांची टीका
Special Report : Pahalgam Attack : पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ, विरोधकांची टीका
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
काश्मीर मध्ये अडकलेले महाराष्ट्रातले पर्यटक विशेष विमानान मुंबईत सुखरूप पोहोचले. केव्हा कळाला शिंदे साहेब प्लेन पाठवत आहेत तर लगेच आम्ही म्हणजे माझे मिस्टर कनेक्ट झाले त्यांच्या पर्सनल असिस्टंट. पण या दुर्दैवी घटनेतही राजकारणाने घुसखोरी केली पण हे राजकारण करणारे विरोधक नव्हते तर महायुती सरकार मधल्याच दोन पक्षांमध्ये चडावड सुरू होती. त्याच झालं असं की पहेलगाव मधील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन प्रमुख मुद्दे महाराष्ट्रासमोर होते. एक म्हणजे जीव गमावलेल्यांच पार्थिव सन्मानान महाराष्ट्रात परत आणण आणि दुसरं म्हणजे काश्मीर मध्ये मोठ्या संख्येने पर्यटनासाठी गेलेल्या मराठी पर्यटकांना सुखरूप परत आण. या कामात योग्य नियोजन आणि समन्वय करणं सोपं जावं यासाठी मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना जम्मू काश्मीर मध्ये रवाना केलं. श्रीनगरमध्ये पोहोचताच महाजनांनी पर्यटकांना भेटणं, दिलासा देणं आणि त्यांच्या परतीच्या प्रवासाच नियोजन सुरू केलं. सरकार मधल्या भाजपन पर्यटकांसाठी मुंबई विमानतळावरही मंत्री सज्ज ठेवले. हे सगळं नियोजन बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें मधलाही शिवसैनिक जागा झाला आणि त्यांनी थेट श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर शिवसेनेच पथक काश्मीर आणि मुंबईत तैनात होतच, फोनवरून समन्वय सुरू असताना एकनाथ शिंदे श्रीनगर मध्ये दाखल झाले. सगळ्यांना आता कालच्या घटनेमुळे काही आतंकवादी हल्ला झाला, त्यामुळे प्रत्येकाला साहजिक आहे. एक भीती आणि निर्माण झाली होती. यामध्ये मग काय पाहिजे? सपोर्ट पाहिजे, मॉरल सपोर्ट पाहिजे, आधार. आणि मी स्वतः पर्यटकाशी बोललो आहे, देवेंद्रजी बोलले आहे, आम्ही सर्व लोक या सेन्सिटिव जो पर्यटकांना आणणे आणि सुखरूप घरी पोहोचवणे यामध्ये आम्ही काम करतो आहे. सगळं सुरू असताना एकनाथ शिंदेंच्या कामाची स्तुती करण्याच्या नादात खासदार नरेश मसके थोडे वाहावत केले आणि अशा कठीण प्रसंगाच्या वेळी जे बोलू नये तेच बोलून गेले.
All Shows

































